ज्योतिषशास्त्र हे वेदांचे नेत्र मानले जाते. भारतीय संस्कृतीत ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हजारो वर्षांपासून अभ्यासला गेला आहे. 'फ्रेंडली प्लॅनेट्स' वर आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार अचूक मार्गदर्शन आणि उपाय सुचवतो.
"फलानि ग्रहचारेण सूचयन्ति मनीषिणः । को वक्ता तारतम्यस्य तमेकं वेधसं विना ॥"
अर्थ: ग्रहांच्या हालचालीवरून ज्ञानी लोक भविष्यातील फळांचे सूचन करतात, परंतु ब्रह्मदेवाशिवाय नक्की काय घडेल हे सांगणे कठीण आहे.साडेसाती काळात काय करावे आणि काय टाळावे याबद्दल सविस्तर माहिती...
तुमच्या घराची रचना आणि तुमचे आरोग्य यांचा काय संबंध आहे...
योग्य रत्न धारण केल्याने नशीब कसे बदलू शकते...